अलिबाग तालुक्यातील इयत्ता 5वी ते 7वी, 8वी ते 10वी,11वी ते15 वी गट, व खुला यामधे सर्वाना भाग घेण्यास आवाहन केले होते, यात शहिद हिराजी पाटील यांचे जीवन चरित्रावर 2 पुर्ण ताव मराठीत पाठवावा.असे प्रसिद्ध केले होते,यामधे गटास प्रथम क्रमांक रु.501,द्विती
नागरिकांची फसवणूक झाल्यास 1915 या हेल्पलाइन क्रमांक किंवा 8800001995 या चॅटबॉट किंवा e-jagriti.gov.in संकेतस्थळद्वारे तक्रार दाखल करता येते, अधिकाधिक नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड झेंडे यांनी केले आहे.
2025-26 या आर्थिक वर्षामध्ये सरकारचा पायाभूत सुविधांसाठीचा भांडवली गुंतवणुकीचा खर्च वाढून 11.21 लाख कोटी म्हणजेच अंदाजे 128.64 कोटी डॉलर्स इतका झाला आहे. जो सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 3.1 टक्के इतका आहे. तर 2027 पर्यंत भारत दर 12 ते- 18 महिन
या नवीन योजनेमुळे 2030 पर्यंत अपघातील मृत्यु आणी जखमीचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असुन यासाठी कठोर वाहन सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणी महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य
‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट न
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिपोर्टनुसार, या दोघांनी ही 'गुड न्यूज' अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र माध्यमांमधील वृत्तांनुसार हे दोघेही २०२६ च्या सुरुवातीला फेब्रु