भारताने दक्षिण आशियामध्ये एक खास ताकद नक्कीच मिळवली आहे. विशेष बाब म्हणजे K-4 भारताने स्वदेशी बनावटीने विकसित केले आहे. पाणबुडीतून प्रक्षेपित केली जाणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (SLBM) आहे, जी डीआरडीओने विकसित केली आहे. हे अणुवस्त्र वाहून नेण्यास सक्ष
रशियातील 'मोस्कोव्स्की कोम्सोमोलेट्स' या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रशियाने या वर्षासाठी परदेशी कामगारांचा कोटा 2,35,000 निश्चित केला आहे. या कोट्यातून भारताला अधिकृतपणे 71,817 कामगारांना रशियात काम करण्याची परवानगी मिळाली आहे.
मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राची तुलना नैसर्गिक सत्याशी केली. ते म्हणाले, “सूर्य पूर्वेकडून उगवतो, हे सत्य आहे. हे कधीपासून सुरू झाले हे आपल्याला माहित नसले, तरी ते मान्य करण्यासाठी आपल्याला कोणत्याही घटनात्मक मंजुरीची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे हि
भारताच्या भूकंपाच्या नव्या नकाशाने जुन्या चार झोनसोबत एक नवीन झोन जोडला आहे.याला अल्ट्रा-हाय रिस्क वा झोन VI देखील म्हटले जात आहे. नवा नकाशा अधिक अचूकपणे तयार केला आहे. याचा हेतू नवीन बिल्डींग्स, ब्रिज, हायवे आणि मोठे प्रोजेक्ट्सना भूकंपापासून वाचवणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी, भारतात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्ये तयार करण्यासाठी 17.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही मायक्रोसॉफ्टची आशियात