वारी ही फक्त पंढरपूरकडे जाणारी धार्मिक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा आहे. यात समता आहे, सेवा आहे, श्रमसंस्कृती आहे, लोकशाही आहे आणि सामूहिकतेची अद्भुत ताकद आहे. खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ
पूर्ण बातमी पहा.