टीम इंडियाचा कर्णधार म्हणून शुबमन गिल, तर उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली तर टीम इंडियाच्या टी-20 फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादवच राहणार आहे. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्यांचा टीम इंडियाच्या स्क्वॉड
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिपोर्टनुसार, या दोघांनी ही 'गुड न्यूज' अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र माध्यमांमधील वृत्तांनुसार हे दोघेही २०२६ च्या सुरुवातीला फेब्रु
भारत आणि युनायटेड किंगडम समृद्धी देण्यासाठी, सुरक्षा वाढवण्यासाठी आणि स्थिर आणि मुक्त जागतिक व्यवस्थेचे (Global Order) आधारस्तंभ टिकवून ठेवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांची नूतनीकृत युती केवळ त्यांच्या लोकांचे भविष्यच नव्हे, तर आगामी दशकांमध्ये आंतरराष्ट्
100 वर्षांपूर्वी विजयादशमीच्या मोठ्या उत्सवाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ही हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचा जीर्णोद्धार आहे. राष्ट्रीय चेतना या माध्यमातून वेळोवेळी नवीन अवतरांमध्ये प्रत्येक युगातील आव्हानांना तोंड देण्
चित्रपटाचा ट्रेलर हा कांताराच्या पुढील भागाची उत्सुकता वाढवणारा ठरताना दिसत असून रसिकांच्या प्रतिक्रियाही चांगल्या उमटताना दिसत आहेत. कांताराचा पहिला भाग 16 कोटी रुपये खर्चुन बनविण्यात आला होता. त्या चित्रपटाने जगभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली