प्रास्ताविकात डॉ पूर्वा पाटील म्हणाल्या की रायगड जिल्ह्यात अनेक आपत्या येतात यामध्ये आपण कसे सुरक्षित रहावे व आपल्या व्यवसायात येणाऱ्या आपत्यांबाबत अनुभवी मार्गदर्शकांकडून ज्ञान प्राप्त करून घेणे यासाठी आपल्या पहिल्या सत्रात रायगड जिल्हाधिकारी कार्या
जिल्हाधिकारी यांनी रायगडचा कृषी विभाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत असून त्यांना यांत्रिकीकरणाकडे जोडून घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देऊन अंमलबजावणी करा असे आदेश दिले यावेळी उपस्थिततांना ड्रोनचे प्रात
अलिबाग पोलीस ठाणे, पी. एन. पी कॉलेज आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाने वेश्वी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
सरनाईक म्हणाले पंढरपूरच्या धर्तीवर सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था निशुल्क करून देण्यात येईल. विशेषतः कमी गर्दीच्या हंगामाच्या वेळी व सुट्ट्यांच्या दिवशी प्रवाशांची संख्या कमी असते अशावेळी खाजगी टूर आणि ट्रॅव्हल
येत्या 20 मे तारखेपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये दोन वर्षापासून अडकलेल्या फायलीची धूळ उडवून पडणारी इमारत तातडीने पाडावी व दोन्ही बांधकामे सुरू करावीत अन्यथा 21 मे पासून जिल्हाधिकारी रायगड कार्यालयासमोर त्यांच्यासोबत रायगडातील डॉक्टर बाबासाहेब आ