सिनिअर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया' (एसजेएफओआय ) महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद वैद्य यांची तर उपाध्यक्षपदी 'यु.एन.आय.' चे पत्रकार श्रीप्रकाश पांडे व ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रमोद शाह यांची निवड करण्यात आ
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा (आधार तिर्थ आश्रम नाशिक)मानसन्मान व सेवा करायची संधी मिळाली अशी भावना युवा नेते व आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे, यांनी व्यक्त केली. पुण्यनगरीच्या महापौर सौ.मंजुषा ताई नागपुरे उपस्थित होत्या.
हडपसर ते दिवे घाट पालखी मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असल्याने वारकऱ्यांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. वाढती गर्दी आणि बिकट परिस्थिती हाताळताना पोलीस
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु स
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.