भारत सरकारतर्फे ६ जुलै २०२१ रोजी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाला यंदा म्हणजे २०२६ मध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे २९ जून २०२६ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सह
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 2025मध्ये सुरू झाली होती. पूर्व आणि ईशान्य भारताला जोडणारी ही ट्रेन हावडा ते कामख्यापर्यंत धावते. याच ट्रेनच्या धर्तीवर भविष्यातील वंदे भारत स्लीपर ट्रेनसुद्धा तयार करण्यात येणार आहेत. या सेमी-हाय-स्पीड ट्रेनमुळे रेल्वे प
भारत, चीन आणि रशिया यांचे संबंध हे केवळ द्विपक्षीय नसून जागतिक सामरिक समीकरणांचा महत्त्वाचा भाग आहेत. भारत रशियासोबतची पारंपरिक मैत्री कायम ठेवत असताना चीनसोबतचे मतभेद संवादाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करतो. या तिन्ही देशांमधील सहकार्य आशियाच्या आणि जग
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.