याचा उद्देश पाइपलाइन पायाभूत सुविधांचा विस्तार वेगाने करणे, मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे आणि ऊर्जा सुरक्षितता मजबूत करण्यासाठी LPG ऐवजी PNG कडे वळण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. यामुळे LPG वरील ताण कमी होणार आहे.
महेश पवळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की,"हा एक सापळा असतो त्यात युवतींनी अडकता कामा नये त्यासाठी युवतींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे. सकल हिंदू समाज सशक्त व सामर्थ्यवान बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.हिंदू परंपरा,संस्क
देशाजवळ लाखो टन तेल रणनितीक रिझर्व्हमध्ये आहे. त्यात सतत वाढ होत आहे. हा राखीव तेल साठाच देशाला अचानक पुरवठ्यात बाधा आली तर दिलासा देतो. सरकारी आकड्यांनुसार रणनितीक भंडार आणि ऑईल कंपन्यांचे स्टॉक्स मिळून भारताकडे जवळपास 70 पेक्षा अधिक दिवसांचा तेलसाठ
जायकवाडी धरणातून शहराकडे पाणी आणण्याच्या कामाची यशस्वी चाचणी सुरू झाली आहे आणि पहिल्याच दिवशी सुमारे दीड किमीपर्यंत पाणी पोहोचले आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने शहरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले आहे.
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम नक्की कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'धुरंधर 2' या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
मिलिंद रथकंठीवार हे बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त बँक अधिकारी असून अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.त्यांनी रेखाटलेल्या अनेक रेखाचित्रांचे प्रदर्शने भरवली आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे ते अभ्यासक असून सावरकर साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूष