अंजू दीदी यांनी संपूर्ण देशभरात आज पासून नशा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ झाला असून अलिबाग तालुक्या त जिल्हा कारागृहात सुरुवात होऊन तालुक्यात अनेक मार्गदर्शक आम्ही बोलवणार आहोत.यानंतर भारती दीदी यांनी जनतेमध्ये काही लोकांना व्यसनाने जडलेले असते त्याच
मुदतीनंतर प्रशासनाकडून अतिक्रमणे हटवून खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार
गेल्या काही काळापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोमवारी हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र दिसले, पण यावेळी प्रसंग राजकीय नसून कौटुंबिक होता. पण देशातील नागरिक याबद्दल शंका कुशंक
भारतीय संशोधकांनी केवळ परदेशी तंत्रज्ञानाची कॉपी केली नाही, तर त्यात क्रांतिकारक बदल केले. त्यांनी कॉम्पॅक्ट डिझाइन, कमी विजेचा वापर, लिक्विड हेलियमवरील कमी अवलंबित्व आणि पोर्टेबल स्वरूप विकसित केले. यामुळे ५ ते १५ कोटी रुपयांना मिळणारे एमआरआय मशी
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं २०२५च्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्श हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आल
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स