महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र (ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब) बनविण्यासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार होणे आवश्यक असून, त्यासाठी या क्षेत्राला समर्पित स्वतंत्र संस्था उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रायगड श्री. किसन जावळे यांनीही या आपत्तीकडे लक्ष घालावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जिथे तथ्ये असतात, तिथे गोंधळाची गरज नसते. तुमच्याकडे भक्कम तर्क आणि तथ्ये असतील तर आवाज चढवण्याची आवश्यकता नाही. संसदेतील चर्चा तर्क आणि तथ्यांच्या आधारे व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्ये
या तंत्रज्ञानामुळे चलनी नोटांचे आयुष्य वाढेल आणि बनावट चलनाला पूर्णपणे आळा बसेल, असे सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे मत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या प्लास्टिक नोटांची यशाची चाचणी घेतल्यानंतरच देशभरात मोठ्या प्रमाणावर लागू केले जाईल, ज्यासाठी जागतिक निविदा
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.