रामचंद्र पिल्दे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांतील पाणीपुरवठा योजनांच्या अनुभवातून धडा घेत, वैजापूरसारख्या विकसित होत असलेल्या शहरांमध्ये दूरदृष्टीने नियोजन करणे ही काळाची गरज आहे. आज केलेले शास्त्रीय नियोजनच उद्याचा मोठा आर्थिक खर
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रहाणेने ८,००० हून अधिक धावा केल्या. मात्र, केवळ आकडेवारी त्याच्या योगदानाचे मोजमाप करू शकत नाही. त्याने भारतीय संघाला कठीण प्रसंगी स्थैर्य दिले, शांतपणे जबाबदारी पार पाडली आणि आपल्या समर्पणातून आदर्श निर्माण केला.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांना गुरुवारी पुण्यात अत्यंत दिमाखदार सोहळ्यात 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' (Lokmanya Tilak National Award) प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत
राष्ट्रीय पत्रकार संमेलनात सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी आपल्या शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील केंद्रप्रमुख यांना भेटावे व त्यांच्याकडे आपली नोंदणी करावी
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं २०२५च्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्श हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आल
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स