रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रगतिशील शेतकरी प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांना महाराष्ट्र राज्यात अग्रेसिव सरपंचांसाठी कार्यरत असलेली स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी राज्यस्तरीय सन्मान 2026 समाज
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
आजपर्यंत मानवाला अमर बनवणारे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. पण वृद्धत्व कमी करणे, पेशी पुनरुत्पादन, आणि आयुष्य वाढविण्याच्या संशोधनात मोठी प्रगती होत आहे. 2030 पर्यंत जेनेटिक्स आणि रोबोटिक्सच्या मदतीनं असं एक तंत्रज्ञान विकसित होईल, जे माणसाला मृत्यूला चकवा
हे मंदिर भगवान भगवान शिव यांच्या कैलास पर्वताचे प्रतीक आहे. शिव म्हणजे ध्यान, शांतता आणि विश्वचेतनेचे प्रतीक मानले जाते. अध्यात्म आणि विज्ञान यांचा समतोल ठेवा आहे आणि मेहनत आणि श्रद्धेने महान कार्य घडू शकते आहे. हे मंदिर भारताच्या प्राचीन वैभवाबरोबर
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क