आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्माची ओळख आहे. या अध्यात्माच्या प्रवासात लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने उभारलेली ही सर्वसमावेशक यंत्रणा म्हणजे सेवा, संवेदनशीलता आणि सुयोग्य नियोजनाचा आदर्श आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. दरवर्षीच भक्तीमय वातावरण माझ्या मनाला भावते. माऊलींना भक्तांची काळजी असल्यामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सुरळीतपणे पार पडेल, भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन व्ह
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून तीन मजली इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत किमान १६ जण अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित इमारतीत महानगरपालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया करणाऱ्या खासगी कंपनीचे प्र
बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.