हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला विलंब होत असून, येत्या ३० जूनपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी ‘पीएमआरडीए’ला दिल्या. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठल्य
भारताच्या कृषी विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, AI आधारित कृषी व्यवस्थापन यांसारख्या उपायांमुळे उत्पादन वाढवतानाच पर्यावरणाचे संरक्षणही करता येते. भविष्यातील शाश्
श्रीमद्भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला शिकवणारा सार्वकालिक मार्गदर्शक आहे. धर्म, नैतिकता, कर्तव्य, आत्मविश्वास आणि मानवकल्याण यांचा समतोल साधण्याची प्रेरणा हा ग्रंथ देतो. त्यामुळे भगवद्गीतेचे महत्त्व आजच्या आधुनिक समाजातही तितक
भारतातील गूढ तत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक विचार नसून आत्मशोध, विश्वाशी एकात्मता आणि मानवाच्या अंतर्गत क्षमतेच्या विकासाचा एक सखोल मार्ग आहे. "अहं ब्रह्मास्मि", "तत्त्वमसि" आणि "वसुधैव कुटुंबकम्" यांसारखे संदेश संपूर्ण मानवजातीला एकात्मतेची प्रेरणा देत
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क