Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 ब्रेकिंग न्यूज:
  • संपू्र्ण जगाला दिलासा! अमेरिकेने इराणवरील नौदल नाकेबंदी हटवण्याची तयारी दर्शवली; आता इराण होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास तयार
  • कर्नाटकचे सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यास काँग्रेस नेतृत्त्व सांगितले आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रि‍पदाची सुत्रं जाण्याची दाट शक्यता
  • राज्य सरकारने पुणे-शिरूर मार्गाच्या विस्ताराला हिरवा कंदील दाखवला आहे. हा संपूर्ण मार्ग 35.12 किलोमीटर लांब असेल. या मार्गाचं सहा पदरी महामार्गात रुपांतर झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासासाठी केवळ 45 मिनिटे लागणार
  • भारतातील अब्जाधीश शिक्षक म्हणून ओळखले जाणारे आणि बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना सिंगापूरच्या न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला आता १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; या बारा वर्षांमध्ये मोदी सरकारने घेतलेले निर्णय यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत! कलम ३७०, राम मंदिर, नोटाबंदी यांसारखे ते कोणते १२ मोठे निर्णय आहेत, ज्यांचा भारताच्या राजकारणावर मोठा परिणाम
 विश्लेषण

प्रगतिशील शेतकरी प्रा. डॉ. जयपाल पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्राचा समाज भूषण राज्यस्तरीय सन्म

May 25 2026 4:46PM   xtreme2day     2735291

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रगतिशील शेतकरी प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांना महाराष्ट्र राज्यात अग्रेसिव सरपंचांसाठी कार्यरत असलेली स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी राज्यस्तरीय सन्मान 2026 समाज

पूर्ण बातमी पहा.

'देऊळ बंद २'मधून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्

May 24 2026 9:06PM   xtreme2day     21530970

'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्ण बातमी पहा.

 जाहिराती
xtreme2day.com
xtreme2day.com
 स्पेशल स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची १२ वर्षे : चढ-उतार आणि व्यापक दृढ वाटचाल!

May 27 2026 9:20PM   xtreme2day     786329533

२०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या Bharatiya Janata Party नेतृत्वाखालील मोदी सरकारने भारताच्या राजकारण, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, पायाभूत सुविधा आणि डिजिटल व्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवून आणले. २०१४ ते २०२६ या कालावधीत सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय

पूर्ण बातमी पहा.

आपल्या ऋषीमुनींचे संशोधन आणि मानवजातीला झालेला सर्वांत मोठा उपयोग!

May 26 2026 8:30PM   xtreme2day     273854704

आपल्या ऋषीमुनींचे संशोधन हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हते; ते विज्ञान, आरोग्य, गणित आणि मानवकल्याणाशी जोडलेले होते. शून्याचा शोध, आयुर्वेद, योग, शस्त्रक्रिया आणि खगोलशास्त्र या क्षेत्रांत त्यांनी दिलेले ज्ञान आजही मानवजातीसाठी अमूल्य आहे. भारत

पूर्ण बातमी पहा.

 मनोरंजन न्यूज

'देऊळ बंद २'मधून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्

May 24 2026 9:06PM   xtreme2day     21530970

'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्ण बातमी पहा.

रितेश देशमुख याचा नवा चित्रपट ‘राजा शिवाजी’ मराठीतील सर्वात मोठी बॉक्स ओपनिंग ठरणार!

Apr 30 2026 9:17PM   xtreme2day     67590583

‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क

पूर्ण बातमी पहा.


 आपल्या शहरातील हवामान

 Xtreme Today News पोल
भारताने पाकव्याप्त काश्मीर तातडीने भारतात विलीन करावा का?

Share

  न्यूज व्हिडिओ
 जाहिराती