महाराष्ट्र आणि वाकायामा दरम्यान कराराचे २०२८ मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस आहे. ‘वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’. महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील. ठाणे येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. शासनाने ठरवून दिलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
भारतात एआयला पुढे नेण्यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने विशेष सत्र बोलावले होते. आज 17 फेब्रुवारी रोजी हे सत्र आयोजित करण्यात आले. या चर्चा सत्रात देशातील दिग्गजांनी हजेरी लावली. दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतातील कृत्रिम बुद्धमत्तेच्या क्षेत्रातील प्रगत
विद्यमान सरकार आल्यानंतर नितीगत सुधारणा, राजकीय स्थिरता आणि स्पष्ट धोरणांवर जोर दिलाय. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत बनलीय. जगाचा विश्वास वाढला. गुंतवणूक वाढली आणि भारताचा एक विश्वासू भागीदार म्हणून उदय झाला आहे. युरोपियन युनियनसोबत करारावर या आधी सुद्
मिलिंद रथकंठीवार हे बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त बँक अधिकारी असून अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.त्यांनी रेखाटलेल्या अनेक रेखाचित्रांचे प्रदर्शने भरवली आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे ते अभ्यासक असून सावरकर साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूष
दुसऱ्या भागात रणवीरची भूमिका अधिक पॉवरफुल असणार आहे. धुरंधर 2 ची सुरुवात हमजा दिवंगत रहमानची गादी सांभाळण्यापासून होईल. तो पाकिस्तानच्या राजकारणात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून समोर येईल. तसेच हमजाच्या बॅक स्टोरीवर जास्त फोकस केला जाणार आहे. जसकिरतचा प