श्री सार्थ ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वर यांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) या महान ग्रंथाचा सोप्या भाषेतील अर्थ आणि स्पष्टीकरण असलेला ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीता वरील मराठी भाषेतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी भाष्यग्रंथ मानला जातो. स
आशिया खंडातील सर्वात महत्त्वपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या मुंबई व विदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर यांसारख्या मोठ्या बाजार समित्यांचे राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात रूपांतर करण्यात आले आहे. यामुळ
आजच्या स्पर्धात्मक युगात स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांना आत्मविश्वास, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन देतात. त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे—ज्ञान, चारित्र्य, परिश्रम आणि सेवा यांच्या बळावर व्यक्ती स्वतःचे आणि राष्ट्राचे भविष्य घडवू
या बारा वर्षांत भारताने विकास, सुशासन आणि जागतिक प्रभावाच्या दृष्टीने मोठी झेप घेतली आहे. तर टीकाकारांच्या मते, बेरोजगारी, महागाई, सामाजिक ध्रुवीकरण आणि काही आर्थिक आव्हाने यांवर अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे मोदी सरकारचा बारा वर्
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क