व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, चितळे बंधूंची दूरदृष्टी या सुविधेतून पहायला मिळते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली उत्
पुणे जिल्ह्यातील या यशोगाथा केवळ चार महिलांच्या संघर्षाची कथा नसून, त्या ग्रामीण भारतातील बदलत्या वास्तवाचे द्योतक आहेत. योग्य संधी, मार्गदर्शन आणि जिद्द यांच्या बळावर महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, याचा ठोस पुरावा या ‘उमेद’ रणरागिणी देत आ
राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले होते . सर्वांत महत्त्वा
देशाजवळ लाखो टन तेल रणनितीक रिझर्व्हमध्ये आहे. त्यात सतत वाढ होत आहे. हा राखीव तेल साठाच देशाला अचानक पुरवठ्यात बाधा आली तर दिलासा देतो. सरकारी आकड्यांनुसार रणनितीक भंडार आणि ऑईल कंपन्यांचे स्टॉक्स मिळून भारताकडे जवळपास 70 पेक्षा अधिक दिवसांचा तेलसाठ
आपल्या आई वडिलांकडून अभिनय कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या कलावंताच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. " बेवारस " हे त्या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आह
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारख्या या नाट्यकृतीबद्दल दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, हे नाटक नव्याने सादर करताना वर्तमान काळातील झलक आणि अधिक परिपक्वता त्यात कशी येईल याकडे लक्ष दिले आहे.