पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रशासनाची कार्यपद्धतीच बदलून टाकली आहे. डिजिटल उपक्रम, एआय, जीआयएस आणि ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडण
160 जणांनी डॉ.संजय कदम, डॉ.सारिका पाटील, डॉ.वैशाली पाटील यांचे कडुन,महिला,मुलीची तपासणी, मिशन फिट ईडिया च्या अद्यावत मशीन वर आरोग्य सल्लागार श्री.विश्वास गायकवाड, प्रा. नंदकुमार शंकर लोहार, कु.चैतन्य यांनी तपासणी केली,कार्यक्रम यशस्वी करण्यास श्
देशाजवळ लाखो टन तेल रणनितीक रिझर्व्हमध्ये आहे. त्यात सतत वाढ होत आहे. हा राखीव तेल साठाच देशाला अचानक पुरवठ्यात बाधा आली तर दिलासा देतो. सरकारी आकड्यांनुसार रणनितीक भंडार आणि ऑईल कंपन्यांचे स्टॉक्स मिळून भारताकडे जवळपास 70 पेक्षा अधिक दिवसांचा तेलसाठ
जायकवाडी धरणातून शहराकडे पाणी आणण्याच्या कामाची यशस्वी चाचणी सुरू झाली आहे आणि पहिल्याच दिवशी सुमारे दीड किमीपर्यंत पाणी पोहोचले आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने शहरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले आहे.
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम नक्की कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'धुरंधर 2' या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
मिलिंद रथकंठीवार हे बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त बँक अधिकारी असून अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.त्यांनी रेखाटलेल्या अनेक रेखाचित्रांचे प्रदर्शने भरवली आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे ते अभ्यासक असून सावरकर साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूष