Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सून दाखल झाला; आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली
  • विधान परिषदेच्या 17 जागांपैकी महायुतीने 6 जागा बिनविरोध केल्या; ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या 6 जांगाचा समावेश
  • केंद्र सरकारचा तेलाच्या संकटात मोठा निर्णय; 10 लाख कोटी रूपयांचा निधी केला जारी
  • इस्त्रायल आणि लेबनानमध्ये युद्धविराम करण्यात मोठे यश अमेरिकेला मिळाले; वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा
 विश्लेषण

भारतातील आधुनिक शेती आणि पारंपारिक शेती

Jun 3 2026 9:16PM   xtreme2day     223745788

भारताच्या कृषी विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, AI आधारित कृषी व्यवस्थापन यांसारख्या उपायांमुळे उत्पादन वाढवतानाच पर्यावरणाचे संरक्षणही करता येते. भविष्यातील शाश्

पूर्ण बातमी पहा.

स्मार्ट वाहतूक आणि स्वच्छ मिठी नदी हेच भविष्यातील हरित व शाश्वत मुंबईचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ!

May 30 2026 8:26PM   xtreme2day     8965498

मुंबईतील शाश्वत विकासासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छ मिठी नदी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पर्यावरणपूरक वाहतूक, हरित पायाभूत सुविधा आणि नदी संवर्धन यांचा एकत्रित विचार केल्यास पूरस्थिती कमी होईल, प्रदूषण घटेल आणि मुंबई अधिक सुरक्षित, स्वच्छ

पूर्ण बातमी पहा.

 जाहिराती
xtreme2day.com
xtreme2day.com
 स्पेशल स्टोरी

जीवन जगण्याची एक व्यापक पद्धत; भारतीय वैदिक तत्त्वज्ञान

Jun 2 2026 9:12PM   xtreme2day     351063131

भारतीय वैदिक तत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक विचारसरणी नसून जीवन जगण्याची एक व्यापक पद्धत आहे. मानवाचे आत्मिक, नैतिक आणि सामाजिक उन्नयन करून विश्वाशी सुसंवाद साधण्याचा मार्ग ते दाखवते.

पूर्ण बातमी पहा.

हजारो वर्षांच्या इतिहासातून विकसित झालेली भारतीय परंपरा आणि संस्कृती!

Jun 1 2026 8:50PM   xtreme2day     216424093

आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या युगात पुढे जात असला तरी पारंपरिक मूल्ये, संस्कार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय संस्कृती आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम दर्शवते.

पूर्ण बातमी पहा.

 मनोरंजन न्यूज

'देऊळ बंद २'मधून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्

May 24 2026 9:06PM   xtreme2day     21531117

'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्ण बातमी पहा.

रितेश देशमुख याचा नवा चित्रपट ‘राजा शिवाजी’ मराठीतील सर्वात मोठी बॉक्स ओपनिंग ठरणार!

Apr 30 2026 9:17PM   xtreme2day     67590605

‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क

पूर्ण बातमी पहा.


 आपल्या शहरातील हवामान

 Xtreme Today News पोल
भारताने पाकव्याप्त काश्मीर तातडीने भारतात विलीन करावा का?

Share

  न्यूज व्हिडिओ
 जाहिराती