रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रगतिशील शेतकरी प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांना महाराष्ट्र राज्यात अग्रेसिव सरपंचांसाठी कार्यरत असलेली स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी राज्यस्तरीय सन्मान 2026 समाज
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
आपल्या ऋषीमुनींचे संशोधन हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हते; ते विज्ञान, आरोग्य, गणित आणि मानवकल्याणाशी जोडलेले होते. शून्याचा शोध, आयुर्वेद, योग, शस्त्रक्रिया आणि खगोलशास्त्र या क्षेत्रांत त्यांनी दिलेले ज्ञान आजही मानवजातीसाठी अमूल्य आहे. भारत
आजपर्यंत मानवाला अमर बनवणारे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. पण वृद्धत्व कमी करणे, पेशी पुनरुत्पादन, आणि आयुष्य वाढविण्याच्या संशोधनात मोठी प्रगती होत आहे. 2030 पर्यंत जेनेटिक्स आणि रोबोटिक्सच्या मदतीनं असं एक तंत्रज्ञान विकसित होईल, जे माणसाला मृत्यूला चकवा
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क