23 जूनला एक आदेश पारित केलेला आहे. हे आदेश हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यासाठी आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट यांनी पाळावायाच्या काही गोष्टी बंधनकारक आहेत. आम्ही राबवलेल्या विशेष मोहीम आणि सर्वेक्षणात गंभीर त्रुटी आस्थापनांमध्ये आढळल्या आहेत. हे आदेश सर्व हॉटेल आणि
भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जगातील अग्रगण्य राष्ट्र बनविण्यासाठी गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उच्च-अचूकता उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करताना त्यांनी देशात चार सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प
भारत, चीन आणि रशिया यांचे संबंध हे केवळ द्विपक्षीय नसून जागतिक सामरिक समीकरणांचा महत्त्वाचा भाग आहेत. भारत रशियासोबतची पारंपरिक मैत्री कायम ठेवत असताना चीनसोबतचे मतभेद संवादाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करतो. या तिन्ही देशांमधील सहकार्य आशियाच्या आणि जग
वारी ही फक्त पंढरपूरकडे जाणारी धार्मिक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा आहे. यात समता आहे, सेवा आहे, श्रमसंस्कृती आहे, लोकशाही आहे आणि सामूहिकतेची अद्भुत ताकद आहे. खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क