दुर्घटनाग्रस्त इमारतीची सद्यस्थिती अत्यंत अस्थिर असल्यामुळे बचावकार्य अत्यंत सावधगिरीने आणि तांत्रिक पद्धतीने राबविण्यात येत आहे. अडकलेल्या नागरिकांपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असले, तरी कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता प्रत्
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्माची ओळख आहे. या अध्यात्माच्या प्रवासात लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने उभारलेली ही सर्वसमावेशक यंत्रणा म्हणजे सेवा, संवेदनशीलता आणि सुयोग्य नियोजनाचा आदर्श आहे.
हडपसर ते दिवे घाट पालखी मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असल्याने वारकऱ्यांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. वाढती गर्दी आणि बिकट परिस्थिती हाताळताना पोलीस
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु स
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.