भारत सरकारतर्फे ६ जुलै २०२१ रोजी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाला यंदा म्हणजे २०२६ मध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे २९ जून २०२६ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सह
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स
भारत, चीन आणि रशिया यांचे संबंध हे केवळ द्विपक्षीय नसून जागतिक सामरिक समीकरणांचा महत्त्वाचा भाग आहेत. भारत रशियासोबतची पारंपरिक मैत्री कायम ठेवत असताना चीनसोबतचे मतभेद संवादाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करतो. या तिन्ही देशांमधील सहकार्य आशियाच्या आणि जग
वारी ही फक्त पंढरपूरकडे जाणारी धार्मिक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा आहे. यात समता आहे, सेवा आहे, श्रमसंस्कृती आहे, लोकशाही आहे आणि सामूहिकतेची अद्भुत ताकद आहे. खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.