आपल्या आई वडिलांकडून अभिनय कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या कलावंताच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. " बेवारस " हे त्या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आह
पुणे मेट्रोचा आवाका केवळ शहरापुरता मर्यादित न राहता तो आता थेट चाकणपर्यंत नेण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे. पीएमआरडीए सोबत समन्वय साधून हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री स्तरावरून देण्यात आले आहेत. यामुळे शहराबाहेरील औद्योग
राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले होते . सर्वांत महत्त्वा
देशाजवळ लाखो टन तेल रणनितीक रिझर्व्हमध्ये आहे. त्यात सतत वाढ होत आहे. हा राखीव तेल साठाच देशाला अचानक पुरवठ्यात बाधा आली तर दिलासा देतो. सरकारी आकड्यांनुसार रणनितीक भंडार आणि ऑईल कंपन्यांचे स्टॉक्स मिळून भारताकडे जवळपास 70 पेक्षा अधिक दिवसांचा तेलसाठ
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारख्या या नाट्यकृतीबद्दल दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, हे नाटक नव्याने सादर करताना वर्तमान काळातील झलक आणि अधिक परिपक्वता त्यात कशी येईल याकडे लक्ष दिले आहे.