या कारवाईमुळे AIADMKमध्ये आणखी फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, तमिळनाडूच्या राजकारणात बदलत्या समीकरणांमुळे AIADMKसमोर अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
आज सोमनाथ हे केवळ पर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही; ते दगड आणि गाळात लिहिलेले भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे. त्याची खरी ओळख अखंड वैभवात नसून प्रत्येक विध्वंसानंतर पुन्हा उभे राहण्याच्या मानवी निर्णयात आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह
सातवाहनांच्या पायवाटेपासून सुरू झालेला हा प्रवास आज ‘कनेक्टिंग (मिसिंग) लिंक’पर्यंत पोहोचला आहे. सह्याद्री तसाच आहे... बदलल्या आहेत त्या त्याला ओलांडण्याच्या पद्धती. हा मार्ग आजही केवळ प्रवासाचा नाही... तो इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा जिव
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क
आपल्या आई वडिलांकडून अभिनय कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या कलावंताच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. " बेवारस " हे त्या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आह