भारताच्या कृषी विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, AI आधारित कृषी व्यवस्थापन यांसारख्या उपायांमुळे उत्पादन वाढवतानाच पर्यावरणाचे संरक्षणही करता येते. भविष्यातील शाश्
मुंबईतील शाश्वत विकासासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छ मिठी नदी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पर्यावरणपूरक वाहतूक, हरित पायाभूत सुविधा आणि नदी संवर्धन यांचा एकत्रित विचार केल्यास पूरस्थिती कमी होईल, प्रदूषण घटेल आणि मुंबई अधिक सुरक्षित, स्वच्छ
भारतीय वैदिक तत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक विचारसरणी नसून जीवन जगण्याची एक व्यापक पद्धत आहे. मानवाचे आत्मिक, नैतिक आणि सामाजिक उन्नयन करून विश्वाशी सुसंवाद साधण्याचा मार्ग ते दाखवते.
आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या युगात पुढे जात असला तरी पारंपरिक मूल्ये, संस्कार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय संस्कृती आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम दर्शवते.
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क