व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, चितळे बंधूंची दूरदृष्टी या सुविधेतून पहायला मिळते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली उत्
पुणे जिल्ह्यातील या यशोगाथा केवळ चार महिलांच्या संघर्षाची कथा नसून, त्या ग्रामीण भारतातील बदलत्या वास्तवाचे द्योतक आहेत. योग्य संधी, मार्गदर्शन आणि जिद्द यांच्या बळावर महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, याचा ठोस पुरावा या ‘उमेद’ रणरागिणी देत आ
जगातील जे कोणत्याही देशाला जमले नाही ते भारताने नक्कीच करून दाखवले आहे. या क्षेत्रातील प्रचंड क्षमतेवर भर देताना 150 मीटर उंचीच्या हबवर भारताची पवन ऊर्जा क्षमता अंदाजे 1,164 गिगावॅट आहे, जी देशाला ऊर्जा उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यात मोठी भूमिका बजावत
जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून यंदाच्या मान्सूनबाबत धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट आहे. यंदाचा अल निनो एवढा शक्तिशाली आहे की, यापूर्वी अशी घटना 1877 मध्ये घडली होती. 1877 मध्ये संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडला हो
आपल्या आई वडिलांकडून अभिनय कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या कलावंताच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. " बेवारस " हे त्या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आह
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारख्या या नाट्यकृतीबद्दल दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, हे नाटक नव्याने सादर करताना वर्तमान काळातील झलक आणि अधिक परिपक्वता त्यात कशी येईल याकडे लक्ष दिले आहे.