भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जगातील अग्रगण्य राष्ट्र बनविण्यासाठी गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उच्च-अचूकता उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करताना त्यांनी देशात चार सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प
श्री सार्थ ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वर यांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) या महान ग्रंथाचा सोप्या भाषेतील अर्थ आणि स्पष्टीकरण असलेला ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीता वरील मराठी भाषेतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी भाष्यग्रंथ मानला जातो. स
जागतिक योग दिन हा भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा जागतिक सन्मान आहे. योग मन, शरीर आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण करून निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्ग दाखवतो. त्यामुळे योग हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि जागतिक मानवकल्याणाचा महत्त्वपूर्ण आधार मान
आजच्या काळात पर्यावरण संरक्षण, जागतिक शांतता आणि मानवतेचे ऐक्य यांसाठी "सर्वं खल्विदं ब्रह्म" हा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हा संदेश आपल्याला सांगतो की मानव आणि निसर्ग वेगळे नसून एका व्यापक अस्तित्वाचे भाग आहेत. "सर्वं खल्विदं ब्रह्म" म्हणजे संपूर
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क