रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रगतिशील शेतकरी प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांना महाराष्ट्र राज्यात अग्रेसिव सरपंचांसाठी कार्यरत असलेली स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी राज्यस्तरीय सन्मान 2026 समाज
'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.
२०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या Bharatiya Janata Party नेतृत्वाखालील मोदी सरकारने भारताच्या राजकारण, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, पायाभूत सुविधा आणि डिजिटल व्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवून आणले. २०१४ ते २०२६ या कालावधीत सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय
आपल्या ऋषीमुनींचे संशोधन हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हते; ते विज्ञान, आरोग्य, गणित आणि मानवकल्याणाशी जोडलेले होते. शून्याचा शोध, आयुर्वेद, योग, शस्त्रक्रिया आणि खगोलशास्त्र या क्षेत्रांत त्यांनी दिलेले ज्ञान आजही मानवजातीसाठी अमूल्य आहे. भारत
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क