डॉ भूषण पटवर्धन यांनी शिक्षण पद्धतीवर भाष्य करताना भारतीय ज्ञानावर विश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "सध्या शिक्षणात पाश्चात्य 'मोनोकल्चर'चा प्रभाव वाढला असून,आहार,विहार आणि विचारांतून भारतीयत्व हरवत चालले आहे. भारतीय ज्ञान आधुनिक विज्
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणार आहे, भाजपच्या विजयामुळे ममता बॅनर्जी यांचं तब्बल 15 वर्षांचं वर्चस्व ढासळले. बंगालमध्ये महाविजयासाठी भाजपला एका खंबीर स्थानिक नेत्याची गरज होती आणि ममता बॅनर्जींचे एकेकाळचे अत्यंत वि
सातवाहनांच्या पायवाटेपासून सुरू झालेला हा प्रवास आज ‘कनेक्टिंग (मिसिंग) लिंक’पर्यंत पोहोचला आहे. सह्याद्री तसाच आहे... बदलल्या आहेत त्या त्याला ओलांडण्याच्या पद्धती. हा मार्ग आजही केवळ प्रवासाचा नाही... तो इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा जिव
नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या मते, मे महिना ते जुलै महिन्यादरम्यान अल निनो तयार होण्याची शक्यता सुमारे 60 टक्के आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेने देखील अलीकडेच म्हटलंय की, अल निनोची स्थिती मे महिना ते जुलै महिना या क
‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क
आपल्या आई वडिलांकडून अभिनय कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या कलावंताच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. " बेवारस " हे त्या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आह