या मेट्रोच्या कामासाठी एकूण १,३०५ झाडे बाधित झाली होती. त्यापैकी ७४८ झाडांचे सुरक्षितरीत्या पुनर्रोपण करण्यात आले. यातील ८० टक्के झाडे जगली असून, हिंजवडी फेज-२ मधील वनक्षेत्रात पुनर्रोपित केलेल्या झाडांना आता फळे-फुले येऊ लागली आहेत. उर्वरित ५५७ झाड
या योजनेद्वारे क्रीडा प्रशिक्षण व्यवस्था बळकट करणे, पायाभूत सुविधा विकसित करणे, स्पर्धांचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार तसेच करिअर मार्गदर्शन यांसारख्या विविध घटकांचा समावेश करून सर्वांगीण क्रीडा विकास साधण्याचा उद्देश
देशाजवळ लाखो टन तेल रणनितीक रिझर्व्हमध्ये आहे. त्यात सतत वाढ होत आहे. हा राखीव तेल साठाच देशाला अचानक पुरवठ्यात बाधा आली तर दिलासा देतो. सरकारी आकड्यांनुसार रणनितीक भंडार आणि ऑईल कंपन्यांचे स्टॉक्स मिळून भारताकडे जवळपास 70 पेक्षा अधिक दिवसांचा तेलसाठ
जायकवाडी धरणातून शहराकडे पाणी आणण्याच्या कामाची यशस्वी चाचणी सुरू झाली आहे आणि पहिल्याच दिवशी सुमारे दीड किमीपर्यंत पाणी पोहोचले आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने शहरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले आहे.
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम नक्की कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'धुरंधर 2' या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
मिलिंद रथकंठीवार हे बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त बँक अधिकारी असून अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.त्यांनी रेखाटलेल्या अनेक रेखाचित्रांचे प्रदर्शने भरवली आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे ते अभ्यासक असून सावरकर साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूष