यावेळी डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.की बालमित्रांनो तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहात.एक कायम लक्षात ठेवा स्वताच्या प्रदेशात प्रत्त्येक जण सिंह असतोपण स्वराज्याचा दरारा जन्मल्या नंतर अवघ्या दशकात हजारो किलोमीटर दुर मस्कत पर्यंत पोहचविणारे, सागरी भुगोल
आपल्या वकील व समाज सेवेत अन्याय विरूद्ध आवाज उठवून उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यानां राज्य स्तरीय पुरस्कार 2025हा केवळ व्यक्तिगत गौरव नसून संपूर्ण रायगड व अलिबाग करांचा असल्याचे ऊपस्थित मान्यवरांनी नमुद केले.
आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. यात महाराष्ट्रीयन लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. “आम्ही WhatsApp नंबर दिलेला आहे. लोक त्य
सध्या जगातील 60 ते 70 टक्के दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यावर चीनचे नियंत्रण आहे. पॅक्स सिलिकाचा मुख्य उद्देश या खनिजांच्या पुरवठा साखळीचे (Supply Chain) विविधीकरण करणे आणि कोणत्याही एका देशावर (विशेषतः चीनवर) असलेले अवलंबित्व कमी करणे हा आहे. शस्त्रास्त
मिलिंद रथकंठीवार हे बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त बँक अधिकारी असून अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.त्यांनी रेखाटलेल्या अनेक रेखाचित्रांचे प्रदर्शने भरवली आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे ते अभ्यासक असून सावरकर साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूष
दुसऱ्या भागात रणवीरची भूमिका अधिक पॉवरफुल असणार आहे. धुरंधर 2 ची सुरुवात हमजा दिवंगत रहमानची गादी सांभाळण्यापासून होईल. तो पाकिस्तानच्या राजकारणात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून समोर येईल. तसेच हमजाच्या बॅक स्टोरीवर जास्त फोकस केला जाणार आहे. जसकिरतचा प