Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. राज्यात मॉन्सून दाखल झाला असून अनेक भागात पावसाला सुरूवात देखील झाली आहे
  • दक्षिण फिलीपिन्सच्या मिंडानाओ प्रदेशात 7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाची नोंद; नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण, भूकंपानंतर त्सुनामीचे मोठे संकट
  • राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार
  • चीन, भारत, रशिया या त्रिपक्षीय संबंधांवर बोलताना चीनने भारताचं कौतुक केलं आहे. भारत हा आमचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश असल्याचं चीनने म्हटलं आहे. आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाही, तर एक नैसर्गिक व्यापारी भागीदार देश आहोत.
 विश्लेषण

पुणेकरांसाठी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा १२ स्थानकांचा पहिला टप्पा होणार सुरू; मुख्यमंत्री देवेंद्

Jun 5 2026 10:36PM   xtreme2day     13285370

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला विलंब होत असून, येत्या ३० जूनपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी ‘पीएमआरडीए’ला दिल्या. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठल्य

पूर्ण बातमी पहा.

भारतातील आधुनिक शेती आणि पारंपारिक शेती

Jun 3 2026 9:16PM   xtreme2day     223745843

भारताच्या कृषी विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, AI आधारित कृषी व्यवस्थापन यांसारख्या उपायांमुळे उत्पादन वाढवतानाच पर्यावरणाचे संरक्षणही करता येते. भविष्यातील शाश्

पूर्ण बातमी पहा.

 जाहिराती
xtreme2day.com
xtreme2day.com
 स्पेशल स्टोरी

श्रीमद्भगवद्गीता : धार्मिक आणि सामाजिक महत्त्व

Jun 8 2026 8:22PM   xtreme2day     379520538

श्रीमद्भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला शिकवणारा सार्वकालिक मार्गदर्शक आहे. धर्म, नैतिकता, कर्तव्य, आत्मविश्वास आणि मानवकल्याण यांचा समतोल साधण्याची प्रेरणा हा ग्रंथ देतो. त्यामुळे भगवद्गीतेचे महत्त्व आजच्या आधुनिक समाजातही तितक

पूर्ण बातमी पहा.

भारतातील गूढ तत्त्वज्ञान (Mystic Philosophy); मनुष्याला आत्मज्ञान, सत्याचा शोध आणि परमचैतन्याशी एकरू

Jun 6 2026 8:54PM   xtreme2day     389150463

भारतातील गूढ तत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक विचार नसून आत्मशोध, विश्वाशी एकात्मता आणि मानवाच्या अंतर्गत क्षमतेच्या विकासाचा एक सखोल मार्ग आहे. "अहं ब्रह्मास्मि", "तत्त्वमसि" आणि "वसुधैव कुटुंबकम्" यांसारखे संदेश संपूर्ण मानवजातीला एकात्मतेची प्रेरणा देत

पूर्ण बातमी पहा.

 मनोरंजन न्यूज

'देऊळ बंद २'मधून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्

May 24 2026 9:06PM   xtreme2day     21531128

'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्ण बातमी पहा.

रितेश देशमुख याचा नवा चित्रपट ‘राजा शिवाजी’ मराठीतील सर्वात मोठी बॉक्स ओपनिंग ठरणार!

Apr 30 2026 9:17PM   xtreme2day     67590616

‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग क

पूर्ण बातमी पहा.


 आपल्या शहरातील हवामान

 Xtreme Today News पोल
भारताने पाकव्याप्त काश्मीर तातडीने भारतात विलीन करावा का?

Share

  न्यूज व्हिडिओ
 जाहिराती