उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या न ठेवता त्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चाकण ये
महाराष्ट्रातील श्वेतक्रांतीचा पुढील टप्पा केवळ जनावरांची संख्या वाढविण्यात नाही, तर उत्तम अनुवंशिक गुणवत्ता, अधिक दूध उत्पादन, निरोगी पशुधन, कमी खर्च आणि पशुपालकाचे वाढते उत्पन्न यात आहे.
नागरिकांना सुलभ, पारदर्शक, कालबद्ध, नागरिकाभिमुख आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग (GPR) अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिसूचित सेवांचे पुनर्विलोकन करण्यात आल
गेल्या काही काळापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोमवारी हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र दिसले, पण यावेळी प्रसंग राजकीय नसून कौटुंबिक होता. पण देशातील नागरिक याबद्दल शंका कुशंक
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं २०२५च्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्श हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आल
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स