Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 विश्लेषण

पीएमआरडीए'ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश...!!

Jul 7 2026 10:03PM   xtreme2day     405731954

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्माची ओळख आहे. या अध्यात्माच्या प्रवासात लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने उभारलेली ही सर्वसमावेशक यंत्रणा म्हणजे सेवा, संवेदनशीलता आणि सुयोग्य नियोजनाचा आदर्श आहे.

पूर्ण बातमी पहा.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन;

Jul 7 2026 9:53PM   xtreme2day     352890827

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. दरवर्षीच भक्तीमय वातावरण माझ्या मनाला भावते. माऊलींना भक्तांची काळजी असल्यामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सुरळीतपणे पार पडेल, भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन व्ह

पूर्ण बातमी पहा.

 जाहिराती
xtreme2day.com
xtreme2day.com
 स्पेशल स्टोरी

दिल्ली, मुंबईसह देशभरात मुसळधार पावसाचा कहर; पुण्यात कचऱ्याचा ढिगारा कोसळून १६ जण अडकल्याची भीती

Jul 8 2026 9:06PM   xtreme2day     577569006

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून तीन मजली इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत किमान १६ जण अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित इमारतीत महानगरपालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया करणाऱ्या खासगी कंपनीचे प्र

पूर्ण बातमी पहा.

आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सु

Jul 6 2026 8:54PM   xtreme2day     53775395

बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे

पूर्ण बातमी पहा.

 मनोरंजन न्यूज

‘वेलकम टू द जंगल’ हा ॲक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा आणि सस्पेन्स यांचा संगम; या चित्रपटात विनोदी प्र

Jun 26 2026 7:38PM   xtreme2day     5384764

बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स

पूर्ण बातमी पहा.

'देऊळ बंद २'मधून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्

May 24 2026 9:06PM   xtreme2day     21531192

'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्ण बातमी पहा.


 व्यक्ती विशेष
 आपल्या शहरातील हवामान

 Xtreme Today News पोल
भारताने पाकव्याप्त काश्मीर तातडीने भारतात विलीन करावा का?

Share

  न्यूज व्हिडिओ
 जाहिराती